Wednesday, 2 January 2013

New Year

With a new hope
The year unfolds
To tell a story
Yet untold

Page turns
For a fresh start
New dreams
With warm heart

What it has in bag, for me
I could never know
What kind of seeds
It will sow

Will the seeds grow
As a joy to celebrate
Or as a thorny mess
Hard to penetrate

I wish I knew
Yet I don't want to
For I want a surprise
To see my dreams come true

-Amruta

Thursday, 1 November 2012

Its Winter Again!!

I just love this time of the year!!
Air starts smelling fresh...nights are chilly......mornings extremely pleasant....
Days are lit up yet not hot.....its the harvest time for many crops....
Diwali in air....and.... of course spring on its way!! What more do you want?? :)

Thursday, 20 September 2012

गणेशोत्सव

गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा आगमन झालंय आणि पुणं पुन्हा एकदा गजबजून गेलंय.
परत तीच मंडळं....चौका-चौकात गणपतीच्या मोठाल्या मूर्ती....परत तेच देखावे....परत तीच सगळी गाणी.... ’प्रथम तुला वंदितो, कृपाळा’... ’गणराज रंगी नाचतो’.... ’सा रे ग म प - म प ध नी सां’..’ॐ कार स्वरूपा’.... ’अशी चिक मोत्याची माळ’....

’या सगळ्याची खरंच गरज आहे का?’..... असे उगीच फालतू प्रश्न न विचारता मजा अनुभवायची ठरवली तर या दिवसांत मजा असते खरी. सगळं city scape च बदलून जातं...

कुठे शिवाजी महाराजांच्या विजयाचं गुणगान चालू असतं.... कुठे विष्णू नागावर विराजमान असतात.... कुठे एखादा शेष नाग गणपतीवर फण्याचं छत्र धरून असतो.... आणि बर्‍याच ठिकाणी of course chain of item-songs... I mean how can you miss it.... काही ठिकाणी त्यांच्या ठेक्यावर फेर धरणारे दिवे तर काही ठिकाणी त्यांच्या ठेक्यावर नाचणारी कारंजी...... आणि त्यासमोर नाचणारे अनेक पोट्टे.... ते देखावे आपल्या मुलांना दाखवायला आलेले अनेक आई-बाबा....असं सगळंच....

सगळीकडेआवाजच आवाज....
बिचारा गणपती.... येतानाचा उत्साह २ दिवसात ओसरून जात असेल त्याचा.... आणि मग फक्तच डोकेदुखी...
लोकांनी ना आरती झाल्यावर मोदकांबरोबर disprin-aspirin पण offer करायला पाहिजे गणपतीला.... सगळ्या २१ च्या २१ गोळ्या खातील गणपती बाप्पा....

या दिवसांमधली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ढोल पथकांच्या मिरवणुका. गणेश चतूर्थीपूर्वी साधारण महिना- दीड महिना आधीपासून ढोल पथकांच्या तालमी सुरू होतात. कुठे शाळेच्या प्रांगणात तर कुठे नदीच्या काठी. आणि पहिल्या दिवशी गणपती बसताना आणी शेवटच्या दिवशी विसर्जन होताना या पथकांचे performances होतात. खरोखर देखणा सोहळा असतो.तरूण मुला-मुलींमधली energy channelise करायचा हा खूप सुंदर मार्ग आहे.

याच energy dissipation ची एक दुसरी बाजू आहे. पुण्यात झोपडपट्ट्यांमधे राहणारी ४०% लोकसंख्या आहे. या १० दिवसात हे सगळे लोक उत्साहानी सहभागी होतात. मला त्यांचा उत्साह बघून वाटतं की इतर वेळी somehow त्यांना ignored वाटत असेल का?.... म्हणजे इतर मध्यम वर्गीय लोकांसारखे ते राजरोसपणे चकचकीत रस्त्यावरून जात असतील का? कदाचित नसतील. बुजत असतील. आणि मग या १० दिवसात त्यांना गर्दीत त्यांच्या identity ची चिंता न करता मनमुरादपणे मजा करता येत असेल. वर्षातले ३५५ दिवस एखाद्या १० x १० च्या जागेत दाटीवाटीनी राहत असतील. toilet ला कुठे public toilet मधे नाहीतर उघड्यावर जात असतील....झोपडपटीतल्या अरुंद, अस्वच्छ गल्ल्यांमधे वावरत असतील.... मग त्यांना या १० दिवसात त्यांची रग जिरवावीशी वाटत असेल का?मिरवणुकीत मनसोक्त नाचत असतील....असं आपलं मला वाटतं.

Monday, 20 August 2012

आज मी खूप दिवसांनी स्वाध्याय केंद्राला गेले. जवळजवळ वर्षभरानी.

मधल्या काही काळात मला माझी space हवी होती.
गेल्या २-३ वर्षांपासून जे बघतेय, जे अनुभवतेय ते पचवायचं होतं. त्यात अनेक philosophies होत्या, ideologies होत्या, अनेक paradigms होते, वेगवेगळ्या frames of references होत्या, अनेक लोक होते, त्यांचे वेगेळेवेगळे attitudes होते, अनेक प्रसंग होते....
अनेक दिवस डोकं भणभणलं.....काय चूक काय बरोबर काय चांगलं काय वाईट काय rational काय irrational....पण हळू हळू अनेक fallacies लक्षात यायला लागल्या...

Finally ते सगळं बघून म्हटलं boss हे काही खरं नाही. दादांकडून जे आपल्याला मिळालंय, मिळतंय ते जास्त fundamental आणि महत्वाचं आहे.

आज केंद्रात गेल्यावर खूप प्रवास करून दमून गेल्यावर परत घरी आल्यावर जसं वाटतं तसं वाटलं.

अनघा आणि माझी कायमची रड असायची. की स्वाध्यायमधे आमच्या पिढीत फार intellectual कोणी नाहीत. त्यामुळे एक दादांची प्रवचनं सोडलं तर बर्‍यापैकी bore होतं....rapo build होत नाही....जे बाबांच्या पिढीत जमून आलं. त्यांना त्यांच्याच caliber चे अनेक मित्र मिळाले आणि कामाची मजा अनुभवता आली.

पण गेल्या ३-४ वर्षात जे जे अनुभवलं, बघितलं ते बघून असं वाटलं की भले इथे लोक फार intellectuals नसतील पण ते खूप साधे आणि सरळ आहेत. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी strength आहे.
खोटा अहं नाही, दंभ नाही, आत एक बाहेर एक नाही, जग बदलायचा आव नाही....
इथे कदाचित तेवढी rationality नसेल, भाबडेपणा असेल, पण इथे विचारांची निर्मळता आहे. Purity of motives आहे.... माणूसपण आहे... वागण्यातला निखळपणा आहे
आणि दादांनी जो रस्ता दाखवला त्यावर मनापासून चालायची इच्छा आहे...ताकद आहे.
आणि तो रस्ता इतका पक्का आहे...चांगल्या वाईटाची reference line इतकी पक्की आहे की आम्ही कोणीही ठरवलं तरी भरकटणार नाही. आजच्या so called भक्तीच्या पूरात वाहून जाणार नाही.

दादांनी लावलेली बीजं आहेत. आंब्याच्या झाडाला सफरचंद थोडीच लागणार?? :)

Thursday, 9 August 2012

पाऊस....गुलज़ारांच्या कवितेतला...

५ ऑगस्टच्या लोकरंग मधे गुलज़ारांच्या पावसाच्या कवितांवर लेख होता.
त्यातल्या मला आवडलेल्या काही कविता.

शाखों पे पत्ते थें
पत्तों पे बूंदे थी
बूंदो में पानी था.....
......पानी मे आंसू थे....

********

रुकती है, थमती है, कभी बरसती है
बादल पे पांव रखे, बारिश मचलती है

********

मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है, सब पिघलने दो
मेंहा बरसने लगा है आज की रात
आज की रात मेंहा बरसने दो.....

********

पलकों पर एक बूँद सजाए
बैठी हूँ सावन ले जाए
जाए, पी के देश में बरसें
इक मन प्यासा, इक मन तरसे.....

********

-गुलज़ार

Friday, 3 August 2012

Terrorism at doorstep

मी मुंबईत असताना चेंबूरला राहायचे. माझं office दादरला होतं.
प्रिया बरेच वेळा माझ्याकडे राहायला यायची. ती पुण्यात काम करायची. पण तिचं बर्‍याचदा VT ला office चं काम असायचं. साधारण २-३ महिन्यातून एकदा तरी चक्कर असायचीच.
एकदा ती आली असताना आम्ही उशिरापर्यंत गप्पा मारून झोपलो. पहाटे साधारण ६ ला प्रियाचा फोन वाजला.
पुण्याहून तिच्या जिजाजींचा फोन होता. म्हणाला मुंबई red alert वर आहे. आज चुकूनही बाहेर पडू नका. VT स्टेशनला दहशतवाद्यांनी firing केलं आहे. आणि ताज वर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
झालं.
आमची झोप खाडकन उडाली.
घाईघाईनी जाऊन TV on केला.
सगळ्या channels वर तेच चालू होतं.
मग दिवसभर घरीच होतो.
दिवसभर TV बघत बसलो.

तेव्हा ते बघताना वाटत होतं, की हे VT ला चालू आहे. म्हणजे आपल्यापासून बरंच लांब. दूर कुठेतरी.
एक तर दहशतवादी हल्ला ही घटना मनानी accept करताना पण दुसर्‍या जगातलीच वाटते.

आणि परवा असाच TV लावून बघत बसलो होतो.
पुण्यातले bomb blasts.
या वेळी TV वर जे चित्र दिसत होतं ते माझ्या घरापासून ५ मिनिटावर असलेल्या जागांवरचं होतं.

संशयीत म्हणून ज्याला अटक केलीये तो आमच्या इस्त्रीवाल्याच्या दुकानात कामाला होता. रफू करून द्यायचा. तिथे बाहेरच शिवणाचं मशीन घेऊन बसलेला असायचा.

अजूनही विश्वास बसत नाही.
Terrorism at doorstep.

म्हणायला आम्ही डेक्कन ला राहतो. पुण्यातल्या so called elite भागात. कसलं elite आणि कसलं काय. कुठेली जागा सुरक्षित म्हणून राहिलेली नाही.

कुठे चाललंय हे सगळं?? कसला अट्टाहास आहे हा?? bomb blasts करून, लोकांना जीवे मारून काय सिद्ध करायचंय यांना??

Saturday, 30 June 2012

Addictions

I and mits were talking
I dont know how topic came up but we were talking about smoking
And particularly girls smoking
I am dead against smoking but somehow digesting a girl smoking is even more difficult
I dont know but I guess I have to some extent taken for granted that guys tend to smoke
But I still raise my eye brows when I see a girl smoke
All my gender equality funda just goes for a toss
In CEPT too many girls used to smoke
It took me a while to get used to the sight

Mits was telling who all amongst girls in her circle smoke
There was a list of 7-8 girls....all from theatre circle
I dont so much mind she telling me about the fact that they smoke coz it hardly matters to me
The thing that bothered me most was the tinge of admiration in her voice...a very slight touch almost unnoticeable
She was also telling a friend of her who was in rehab for de-addiction of charas and ganja
And she was saying people didnt have problem with him smoking charas ganja... its just he stopped working after a while and used to do only that....!!!!!
I told her every addiction eventually lands in that place

I felt so insecure that my own sister is into these kinda people
I almost visualised her cute daughter who is 2 years old right now smoking after some years

There was a strike of panic inside

I dont get it ever
Everyone knows addictions are bad....they harm body
Worse is they take control over your rationality after some time

Everyone has a choice when taking up first cigar, first beer, first drink.....when the rationality is still in tact and not wiped off with addiction....why is that people take up such things then?

I wouldn’t blame so much a smoker who is trying hard to quit smoking for long and failing miserably
Coz he has crossed that physiological level of addiction
Now demand for that toxic chemical has become a compulsion

But I would definitely blame a new comer to smokers gang for he still has choice

Much worse is these kinda things becoming a status quo and people tend to justify the 'fun' element of it

And then there are ofcourse the idols of youth....movie stars....flashing every now and then either in movies or on hoardings flaunting a glass of 'soda' or 'smirnoff'....or a cigar in lips

Unfortunately there are very few people who 'think' and act
Most of them just are happy following crowd

This is just way too disturbing

And the thing that freaks me out is that this kinda 'purist' approach which is dead against addictions is often ridiculed

Most of the boys in my gang of cousins smoke and drink and their parents dont have any idea about the smoking at least... drinking seems to have been accepted by mom dads too these days

Once it was a typical night out and all of them were having various forms of chicken at 11.30 in night along with drinks. This is usual thing when we go out for diner. The order is placed at 10.30. Starters come at 11 and main course at 11.30. I avoid dining at such late hours...and was already sleepy at 11.30
And my brothers were like "kasa whaycha tuza?" I just said "We'll see"

They are all 30 with beer bellies jutting out already...keep eating red meat all the time....do no exercise what so ever...and tell me "kasa whaycha tuza"!!!!